बातमीपत्र

चिखली येथील महावितरनाच्या कार्यालयाकडुन सामान्य नागरिकांना आवास्तव बिल वारंवार देन्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रकारचा मनस्ताप होत आहे. तसेच महावितरनाच्या कार्यालयाच्या अधिकार्‍या कडुन शेतकऱ्यांना आलेली बिले दुरुस्त करण्यासाठी शिल्लक पैशाची मागणी होत असल्याची तक्रार दिली असता त्यांनी सात दिवसाची मुदत मागीतली परंतु पंधरा दिवस झाले तरीही कार्यवाही महावितरनाने केली नसल्याने 'स्वाभिमानी'शेतकरी संघटनेचे नेते मा.रविकांत तुपकरांनी शेकडो शेतकऱ्यांसह आज चिखली येथील महावितरणाच्या कार्यालयाचा ताबा घेतला.व शेतकर्‍याना आलेली अवास्तव बिले दुरुस्त करुन द्या.आन्याथा आम्ही कार्यालय पेटून देऊ असा कठोर इशारा दिला.

 

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा